असं का होतय ?
असं का होतय ?
झोप येत असुनही
जागरण करावेसे वाटते
भुक असुनही
काहीच खावेसे वाटत नाही
"नाही" बोलायचे असतानाही
"हो" का बोलतो मी ?
मनात प्रचंड राग असताना
ओठांवर हसू का येते ?
अपुऱ्या ईछा पुर्ण करुनही
कसलीतरी उणीव का जाणवतेय ?
सगळे जवळ असतानाही
एकटे एकटे का वाटतय ?
Engg पर्यंत कविता काय असते
हे पण माहीत नव्हते
पण अत्ता ही चौथी कविता लिहितोय
कोणी सांगेल का मला
असं का होतय ?
BY MY ENGG COLLEGE FRIEND,
--------> DEV
(DEVENDRA PANCHAL)
are kare kal golya nahi liathe kya? aaj golya khana kal nahi hoga...........
ReplyDeletehmmmmm are sopp ahe uttar....thodd dok laav....
ReplyDelete